कुणी जवळ येऊन दुरावतं, तेव्हा
जवळ येतानाच्या ठश्यांवरच,
परततानाचे ठसे उमटतात... गडद होतात
उमटलेल्या बोटांची दिशा मात्र बदललेली असते...
तेवढीच रूतत राहते
बाकी सगळं ठीक.
-बागेश्री
कुणी जवळ येऊन दुरावतं, तेव्हा
जवळ येतानाच्या ठश्यांवरच,
परततानाचे ठसे उमटतात... गडद होतात
उमटलेल्या बोटांची दिशा मात्र बदललेली असते...
तेवढीच रूतत राहते
बाकी सगळं ठीक.
-बागेश्री
0 Comments