तह

सगळीकडून जायबंदी झाल्यानंतर गड रिकामे करावे लागतात,
तहाच्या गोष्टी होतात...

नातं असो वा राज्य,
संपत आले की,
तह ठरलेलेच!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments