घाव

अस्तित्वावर घाव पडल्यावर, नाती, त्यांचा घट्टपणा, आजवर कुणी कुणाला किती न काय दिलेय इत्यादी अनेक गोष्टींची बेरीज, वजाबाकी क्षणार्धात "शून्य" अशी येते.
         फांद्यावरचे घाव सोसता येतात, तिथे पुनर्निर्मितीची शक्यता असते. मुळावर बसणारा घाव, शेवटचाच.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments