tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post2167600102005254014..comments2024-01-28T00:02:09.405-08:00Comments on वेणूसाहित्य...: लिटमस पेपरBageshreehttp://www.blogger.com/profile/05394997990908653918noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-7395306703718292243.post-54241471268764631752017-01-06T04:50:22.334-08:002017-01-06T04:50:22.334-08:00सत्य म्हणजे खर बोलणं आणि खोट बोलणं असत्य....असं नस...सत्य म्हणजे खर बोलणं आणि खोट बोलणं असत्य....असं नसत! कारण बागेश्रीचा 'लिटमस पेपर'सत्यासत्याची तपासणी चेहे-यावरील भाव, हातवारे, एकूणच देहबोली ह्यावरून करून राहिलेला आहे ...आता प्रश्न राहतो...दुस-याला दुखवायचे म्हणजे सत्य उघड केले पाहिजे...पण इथे लिटमस पेपर चुरगळून टाकावा लागतो....कारण सत्यासत्यापेक्षा प्रेयस महत्वाचे असते आणि ते श्रेयसही ठरत असते. व्यक्ती श्रेष्ठ की तत्व श्रेष्ठ....ह्या मध्ये श्रीकृष्णाने भगवत गीतेतही हेच सांगितले-"कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्म य:| s बुद्धिमान मनुष्य एषु स युक्त: कृतस्नकर्मकृत|"(४.१८) कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म...जो पाहतो, तो बुद्धिमान आणि योगी पुरुष होय.<br /> थोडक्यात, बागेश्रीचा लिटमस पेपर एक अध्यात्म सांगून जातो. खोटे बोलणे हे अकर्म पण त्यातही कर्म पाहणारा आणि खरे बोलण्यातही म्हणजे कर्मामध्ये खोटेपणा असणे ,हे अकर्म...प्रेयस आणि श्रेयस एकाच मापात घेणारी ही कवयत्री बुद्धिमान आहे!anand gosavihttps://www.blogger.com/profile/14933296741778028108noreply@blogger.com