एकवेळ तत्वाशी केलेली तडजोड परवडते, मुळं दुखावली गेली तरी पुन्हा वाढण्याची शक्यता तरी उरते.
स्वत्वाशी तडजोड म्हणजे माणसाचं मुळापासून उखडलं जाणं...

-बागेश्री