नेहमीच एखाद्याची आठवण, आपण एकटे असतो म्हणून येते असं नाही. बरेचदा त्याच्या एकटेपणाला सोबत करता येत नाही हे जाणवून प्रकर्षाने येते....
नेहमीच एखाद्याची आठवण, आपण एकटे असतो म्हणून येते असं नाही. बरेचदा त्याच्या एकटेपणाला सोबत करता येत नाही हे जाणवून प्रकर्षाने येते....
2 Comments
आठवणी, ही नेहमी साठवण नसते.आठवण हा एक संवाद असतो...हे नेमक्या शब्दांत तू व्यक्त केले आहेस.कारण ती तुझी अनुभूती आहे,एकटेपणा हा एकांताशी साधलेला संवाद आहे!
ReplyDeletethanks
ReplyDelete